पुणे – फुलशेती (Flower Farming) शेतकऱ्यांसाठी (Farmers) वरदान ठरत आहे. यातून त्यांना पावसाळ्यात चांगले उत्पन्न मिळत आहे. श्रावण महिन्यात फुलांची मागणी (Flower Farming) वाढते. अशा स्थितीत उत्पादन मिळाल्यानंतर शेतकरी (Farmers) आपला शेतमाल बाजारात चांगल्या भावाने विकत आहेत. नवरात्री आणि दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत राहील.
यामुळे ते पारंपारिक पिकांपेक्षा कितितरी पटीने अधिक उत्पन्न घेउ शक्तील. मग लग्नाचा हंगाम येतो आणि फुलांची (zendu flower) मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.
त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी झेंडूच्या फुलाची (zendu flower) लगवड करूं नफा कामवत आहेत. काही काळापूर्वी शेतात लावलेल्या झेंडूला श्रावण मुहूर्तावर फुले येऊ लागतात.
पावसाळ्यापूर्वी लागवड केलेल्या झेंडूमुळे (zendu flower) वर्षभरात तीन पिके येतात, असे शेतकरी सांगतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वत्र झेंडूची लागवड केल्याचे पाहायला मिळते.
एका एकरात 30 हजार रुपये येतात
एका एकरात झेंडूची (zendu flower) लागवड करण्यासाठी सुमारे 30 हजार रुपये खर्च येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पीक तयार झाल्यानंतर दर आठवड्याला एक एकर शेतातून सुमारे दीड क्विंटल फुले येतात.
अशा प्रकारे शेतकऱ्यांना झेंडूच्या फुलांच्या लागवडीतून सुमारे 6 महिन्यांत सुमारे 3 लाखांचे उत्पन्न मिळते. सध्या श्रावण महिना सुरू आहे. अशा स्थितीत झेंडूच्या दरात वाढ झाली आहे.
पावसाळ्याच्या काही दिवस आधी पिकवलेला झेंडू पाऊस संपेपर्यंत शेतकऱ्यांचा खिसा भरण्याचे काम करते. झेंडूच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना मोठा नफा मिळायचे काम होत.